News

Pithori Amavasya: हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये, पिठोरी अमावस्येला कुषोत्पतिनी अमावस्या आणि कुशाग्रहणी अमावस्या म्हणून देखील ...
Thane to Navi Mumbai Airport Elevated road: नवी मुंबई विमानतळ आणि ठाणे दरम्यानचा प्रवास आता सुस्साट होणार आहे. कारण, ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळदरम्यान एलिव्हेटेड रोड तयार करण्यास मान्यता ...
Rohit Pawar Shikhar Bank scam case: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) अर्थात शिखर बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रोहित प ...
Ganesh Chaturthi 2025 Pooja Sahitya: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजऱ्या होणाऱ्या या सणासाठी सध्या बाज ...
Mumbai Metro 11 Route and Stations: मुंबईत मेट्रोचं जाळ मोठ्या वेगाने पसरलं जात आहे. आता याच मेट्रोच्या नव्या मार्गाला मंजुरी ...
Gold Rate Today (सोन्याचा आजचा भाव): सोन्याच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागला असून पुन्हा एकदा वाढ सुरू झाली आहे. जाणून घ्या सोने किती रुपयांनी महागले आहे आणि महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील ...
Ganesh Chaturthi Aarti In Marathi: सर्वांच्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. यंदा 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेश चतुर्थीला बाप्पांचं आगमन होणार आहे. दहा दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवात घरोघरी बाप् ...
Mumbai Rain updates: मुंबई आणि आसपासच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन ...
Pune court summons Actor Akshay Kumar and Arshad Warsi: अक्षय कुमार आणि अर्शद वारसी स्टारर 'जॉली एलएलबी 3' चा टीझर प्रदर्शित होताच हा चित्रपट कायदेशीर वादात सापडला आहे. वकील समुदायाने टीझरवर आक्षेप घे ...
Raj Thackeray Meets CM Devendra Fadnavis: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले होते. परंतु, त्यांच्या ‘उत्कर्ष’ पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. यानंतर ठाकरे ब्रँड फेल झाल् ...
Jio and Airtel Recharge plan: टेलिकॉम कंपन्यांपैकी जिओ आणि एअरटेलने आपल्या युजर्सला मोठा झटका दिला आहे. कारण, दोन्ही कंपन्यांनी आपले स्वस्त रिचार्ज प्लान बंद केले आहेत. जाणून घ्या या संदर्भात अधिक..., ...
Velhe Taluka Renamed As Rajgad: पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव बदलण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. हा तालुका आता छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी असलेल्या 'राजगड' किल्ल्याच्य ...